保存先:
| 主要な著者: | , |
|---|---|
| フォーマット: | Recurso digital |
| 言語: | 英語 |
| 出版事項: |
Zenodo
2025
|
| 主題: | |
| オンライン・アクセス: | https://doi.org/10.5281/zenodo.17294221 |
| タグ: |
タグ追加
タグなし, このレコードへの初めてのタグを付けませんか!
|
目次:
- <p><strong><em><span>गोषवारा</span></em></strong></p> <p><em><span>भारतामध्ये फळे व भाजीपाला उत्पादन साखळीत पश्चात्त तोडणीतील नासधूस ही गंभीर समस्या असून ती शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर, बाजारभावांच्या स्थैर्यावर आणि अन्नसाखळीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतील केस-स्टडीवर आधारित या संशोधनात पोस्ट-हार्वेस्ट नासधूस टक्केवारी, शेल्फ-लाईफमधील बदल, किंमत-प्रसारणाची रचना आणि कोल्ड-चेन सुविधांचा परिणाम तपासण्यात आला. सर्वेक्षणानुसार भाजीपाल्यांतील सरासरी नासधूस 10–12% असून टोमॅटोमध्ये ती सर्वाधिक आहे. कोल्ड-चेन सुविधांचा वापर केल्यास शेल्फ-लाईफ ५–७ दिवसांनी वाढून विक्री नियोजन लवचिक होते व नुकसान घटते. किंमत-प्रसारण विश्लेषणात शेतकऱ्यांचा हिस्सा 30–40% इतकाच असून शीतसाखळीचा अभाव असल्यास तो आणखी कमी होतो. नाशिक व अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांत शीतसाखळी क्षमतेत मोठी दरी असल्याने तातडी विक्री व किंमत-अस्थैर्य वाढते. अभ्यासातून स्पष्ट झाले की शीतसाखळी पायाभूत सुविधा, प्रीकूलिंग, पॅकहाऊस व FPO-आधारित बाजारजोडणी यांचे समन्वित मॉडेल राबविल्यास नासधूस घटवून शेतकऱ्यांचे उत्पन्न व मूल्यसाखळी कार्यक्षमता वाढवता येईल.</span></em></p>