Enregistré dans:
| Auteur principal: | |
|---|---|
| Format: | Recurso digital |
| Langue: | |
| Publié: |
Zenodo
2026
|
| Sujets: | |
| Accès en ligne: | https://doi.org/10.5281/zenodo.19548202 |
| Tags: |
Ajouter un tag
Pas de tags, Soyez le premier à ajouter un tag!
|
Table des matières:
- <p class="MsoNormal"><strong><em><span>सारांश:</span></em></strong></p> <p class="MsoNormal"><em><span><span> </span></span></em><em><span>महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करण्यासाठी</span></em><em><span>,<span> स्थालांतर थांबविण्यासाठी आणि ग्रामीण भागात पायाभूत सेवा सुविधांचा विकास करण्याच्या उद्देशाने भारत सरकारने २००५ साली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेची सुरुवात केली. किमान १०० दिवसांचे हमी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात आलेली केंद्र सरकारची हि एक महत्त्वपूर्ण योजना आहे. गेली २० वर्षे मनरेगा ग्रामीण कुटुंबाना रोजगार हमी पुरवीत आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील सामाजिक व आर्थिक स्थिती बदलली आहे. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळाल्यामुळे त्यांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती सुधारून त्यांचे राहणीमान उंचावले आहे. या योजनेतील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या योजनेत महिलांना रोजगार मिळाल्यामुळे महिला श्रम शक्तीचा या योजनेतील सहभाग प्रचंड वाढला. </span></span></em><em><span>सातारा जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा असून येथे मोठ्या प्रमाणावर ग्रामीण लोकसंख्या आहे. दुष्काळी परिस्थिती, हंगामी रोजगार आणि स्थलांतर यांसारख्या समस्या </span></em><em><span>या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात </span></em><em><span>आढळतात. त्यामुळे या जिल्ह्यात </span></em><em><span>MGNREGA <span>ची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.</span></span></em><em><span> प्रस्तुत संशोधन पेपर मध्ये सातारा जिल्ह्यातील या योजनेची अंमलबजावणी,प्रगती, योजनेसाठी झालेला खर्च, रोजगार पुरविलेली कुटुंबे, या योजनेअंतर्गत पूर्ण झालेली कामे, रोजगार निर्मिती, सामाजिक-आर्थिक परिणाम, यांचा अभ्यास करण्यात आला आहे.</span></em></p> <p class="MsoListParagraph"> </p>