Guardado en:
| Autor principal: | |
|---|---|
| Formato: | Recurso digital |
| Lenguaje: | |
| Publicado: |
Zenodo
2025
|
| Acceso en línea: | https://doi.org/10.5281/zenodo.15469855 |
| Etiquetas: |
Agregar Etiqueta
Sin Etiquetas, Sea el primero en etiquetar este registro!
|
| _version_ | 1866901687692689408 |
|---|---|
| author | Birajdar, Dr. Suryakant Nagnath |
| author_facet | Birajdar, Dr. Suryakant Nagnath |
| contents | <p><strong><span lang="AR-SA">प्रस्तावना</span></strong><span lang="EN-IN"> : </span></p> <p><span lang="EN-IN"><span> </span></span><span lang="AR-SA">भारतामध्ये प्राचीन काळात मातृप्रधान संस्कृती होते. मातृप्रधान संस्कृती बाबत आजही विविध देवता विधिमंडळून दिसून येतात. नैवेद्या मात्र शतक संस्कृतीची साक्ष आजही चिरंतर आपल्यात असल्याची दिसून येते. मातृदेवताचे मंदिरे शहरी आणि ग्रामीण भागातही खूप मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येतात. अति प्राचीन संस्कृतीमध्ये</span><span lang="EN-IN">, </span><span lang="AR-SA">व्यवहारात आचरणात आणि विधीमध्ये स्त्रियांची मध्यवर्ती स्थान होते. ज्यावेळी जगात कोठेही स्त्रियांना समान सन्मान मिळत नव्हता तेव्हा तो मात्र भारतीय स्त्रियांना मिळत होता असे दिसून येते.</span><span lang="EN-IN"> </span><span lang="AR-SA">मातृसत्ताक</span><span lang="EN-IN"> </span><span lang="AR-SA">आणि पितृसत्ता यांचा प्राचीन काल काळात जो संघर्ष झाला तो भिन्न श्रद्धा आणि मालमत्तेचा वारसा मुलीच्या बाजूने की मुलाच्या बाजूने असा सांस्कृतिक संघर्ष होता. आर्यांनी भारतात पुरुषप्रधान संस्कृती स्थापित करून स्त्रियांचे पतन केले. त्यानंतर जी स्त्रियांची अन्नती झाली ती निव्वळ मनुस्मृति कायद्यामुळे. पूर्वी स्त्रियांना मिळणारा मान सन्मान म्हणून हिरावून घेतला व स्त्रीला शूद्र ठरविले</span><span lang="EN-IN">, </span><span lang="AR-SA">एवढेच नव्हे तर तिच्यावर पूर्ण गुलामगिरी. आणि सूर आणि मूल एवढेच मर्यादित कार्यक्षेत्रातच हिरा पूर्णपणे गुंतवून ठेवले गेले. प्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर सात दस्तापुर्वी म्हणाले होते</span><span lang="EN-IN">, “ </span><span lang="AR-SA">हे प्रभू स्त्रियांना का मान खाली घालून वाट बघावी लागते! रस्त्याच्या कडेला! थकलेली</span><span lang="EN-IN">, </span><span lang="AR-SA">पण धर्याने</span><span lang="EN-IN">, </span><span lang="AR-SA">की उद्या काही चमत्कार होईल व तिचे जीवन बदलून जाईल या आशेन.</span><span lang="EN-IN">’’</span><sup><span lang="AR-SA">१</span></sup><span lang="AR-SA"> ती जपते आहे. कारण सारे जीवनाचा शेवट माणूस जगत असतो तीच आशा तीही हृदयाची बाळगून आहे. कधी ना कधी तिला देखील माणूस म्हणून जगता येईल.</span></p> |
| format | Recurso digital |
| id | zenodo_https___doi_org_10_5281_zenodo_15469855 |
| institution | Zenodo |
| language | |
| publishDate | 2025 |
| publisher | Zenodo |
| record_format | zenodo |
| spellingShingle | हिंदू कोड बिलाची स्त्री सक्षमीकरणातील भूमिका Birajdar, Dr. Suryakant Nagnath <p><strong><span lang="AR-SA">प्रस्तावना</span></strong><span lang="EN-IN"> : </span></p> <p><span lang="EN-IN"><span> </span></span><span lang="AR-SA">भारतामध्ये प्राचीन काळात मातृप्रधान संस्कृती होते. मातृप्रधान संस्कृती बाबत आजही विविध देवता विधिमंडळून दिसून येतात. नैवेद्या मात्र शतक संस्कृतीची साक्ष आजही चिरंतर आपल्यात असल्याची दिसून येते. मातृदेवताचे मंदिरे शहरी आणि ग्रामीण भागातही खूप मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येतात. अति प्राचीन संस्कृतीमध्ये</span><span lang="EN-IN">, </span><span lang="AR-SA">व्यवहारात आचरणात आणि विधीमध्ये स्त्रियांची मध्यवर्ती स्थान होते. ज्यावेळी जगात कोठेही स्त्रियांना समान सन्मान मिळत नव्हता तेव्हा तो मात्र भारतीय स्त्रियांना मिळत होता असे दिसून येते.</span><span lang="EN-IN"> </span><span lang="AR-SA">मातृसत्ताक</span><span lang="EN-IN"> </span><span lang="AR-SA">आणि पितृसत्ता यांचा प्राचीन काल काळात जो संघर्ष झाला तो भिन्न श्रद्धा आणि मालमत्तेचा वारसा मुलीच्या बाजूने की मुलाच्या बाजूने असा सांस्कृतिक संघर्ष होता. आर्यांनी भारतात पुरुषप्रधान संस्कृती स्थापित करून स्त्रियांचे पतन केले. त्यानंतर जी स्त्रियांची अन्नती झाली ती निव्वळ मनुस्मृति कायद्यामुळे. पूर्वी स्त्रियांना मिळणारा मान सन्मान म्हणून हिरावून घेतला व स्त्रीला शूद्र ठरविले</span><span lang="EN-IN">, </span><span lang="AR-SA">एवढेच नव्हे तर तिच्यावर पूर्ण गुलामगिरी. आणि सूर आणि मूल एवढेच मर्यादित कार्यक्षेत्रातच हिरा पूर्णपणे गुंतवून ठेवले गेले. प्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर सात दस्तापुर्वी म्हणाले होते</span><span lang="EN-IN">, “ </span><span lang="AR-SA">हे प्रभू स्त्रियांना का मान खाली घालून वाट बघावी लागते! रस्त्याच्या कडेला! थकलेली</span><span lang="EN-IN">, </span><span lang="AR-SA">पण धर्याने</span><span lang="EN-IN">, </span><span lang="AR-SA">की उद्या काही चमत्कार होईल व तिचे जीवन बदलून जाईल या आशेन.</span><span lang="EN-IN">’’</span><sup><span lang="AR-SA">१</span></sup><span lang="AR-SA"> ती जपते आहे. कारण सारे जीवनाचा शेवट माणूस जगत असतो तीच आशा तीही हृदयाची बाळगून आहे. कधी ना कधी तिला देखील माणूस म्हणून जगता येईल.</span></p> |
| title | हिंदू कोड बिलाची स्त्री सक्षमीकरणातील भूमिका |
| url | https://doi.org/10.5281/zenodo.15469855 |